स्वतःच्या अनुभवाची ही गोष्ट जरा मनातून बाहेर उतरली जावी हीच इच्छा आहे. आणि जगभरात कितीतरी असंख्य लोक असतील जे विना आश्रय जगतात. मग त्यानां जे मिळणार नव्हतं ते मिळालं. जे भेटणार नव्हतं ते भेटलं ह्याच आनंद हे त्या व्यक्ती ला सोडून इतरांना समजणार नाही. हीच भावना अनुभवातून घेऊन ही आश्रय ही कविता उमजली आणि लिहिली गेली.